get free electricity for life आता फक्त पाचशे रुपये मिळणार घरावरील सोलार पॅनल असा करा ऑनलाईन अर्ज.
get free electricity for life नमस्कार आता राज्य सरकारने आता आयुष्यभर मोफत मिळणार आहे कारण की आता सरकारकडून शेतकऱ्यांना आता मोफत सोलार योजना मिळणार आहे कारण की आता वाढत्या महागाईमुळे घरातील खर्च दिवसेंदिवस आता वाढत चाललेला आहे याचा खर्च कमी करावा यासाठी कुटुंबाची प्रत्येक सदस्यावर कर बिलाचा भार पडत आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारने सर्वसाधारण नागरिकांना दिलासा देण्यासाठी सौर ऊर्जा ही योजना सुरू केली आहे किंवा या योजना अंतर्गत तुम्हाला तुमच्या घरासाठी बसून आणि विल बलातून कायमचं मुक्त करण्यासाठी आधारित सौर पॅनल योजना तुम्हाला मिळू शकतात.
सौर ऊर्जा बसवण्याचे फायदे
सोलार योजनेचे अनेक फायदे आहेत एकदा तुम्ही घराच्या छतावर जर सौर ऊर्जा पॅनल बसवले तुम्हाला महिन्याचे वीज बिल भरावे लागणार नाही सरकार करून मिळणाऱ्या अनुदानामध्ये या योजनेचा अर्धा खर्च निघतो याशिवाय स्वच्छ ऊर्जा वापर करून तुम्ही पर्यावरण संरक्षित करू शकतात सरकारकडून ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे कारण की तुम्हाला या योजनेपासून अधिक फायदेशीर आहे व तुम्हाला दीर्घकाळ टिकणारे आहे सौर ऊर्जा पॅनलचे आयुष्य 25 वर्षापर्यंत असते म्हणजे एकदा तुम्ही जर गुंतवणूक केली की तुम्हाला 25 वर्षासाठी मोफत वीज मिळणार आहे तुम्ही काय कालावधीत लाखो रुपये पण वाचू शकतात या योजनेचे हे उद्दिष्ट आहेत त्याच्यामुळे सरकारकडून तुम्हाला अनुदान पण दिले जाते.
राज्य सरकारकडून अनुदानाचा तपशील सरकारी योजना खूप महत्त्वाचा आहे कारण तुम्ही या योजनेची माहिती खाली पाहणार आहोत.
get free electricity for life सरकारकडून तुम्हाला योजनेचे उदार अनुदान दिले जाते तीन किलो वॅट क्षमतेच्या असणाऱ्या सोलार पॅनल साठी तुम्हाला प्रत्येक वेट 40 रुपये अनुदान इतके दिले जाते एकूण खर्च सुमारे 72 हजार रुपये येतो ज्याच्या पैकी सरकारकडून तुम्हाला 48 हजार रुपये अनुदान दिले जाते अशा प्रकारे तुम्हाला जर फक्त 24 हजार रुपये पर्यंत खर्च करावा लागतो
तुम्हाला जर या योजनेचे अनुदान घ्यायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात ही योजना केंद्र सरकार व राज्य सरकार या दोघांकडून तुम्हाला अनुदान दिले जाते केंद्र सरकार करून तुम्हाला 30 टक्के अनुदान दिले जाते आणि राज्य सरकारकडून राहिलेली रक्कम तुमच्या खात्यात अनुदान म्हणून दिली जाते अनुदानाचा वापर वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे लागू असतो त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यात किती अनुदान आहे तुम्ही ते पाहू शकतात
आवश्यक कागदपत्रे
तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर त्याच्यासाठी काय कागदपत्रे लागतात याविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तुम्हाला सर्वप्रथम कुटुंबाचे राशन कार्ड अर्जदारांचे आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र मोबाईल नंबर ईमेल आयडी पासपोर्ट आकाराचा एक फोटो बँकेचे पासबुक व इतर संबंधित कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत ही कागदपत्रे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक आहेत असे सरकारकडून सांगण्यात आले आहे ही कागदपत्रे असेल तर तुम्ही तुमचा अर्ज कम्प्लीट करू शकताततुमच्याकडे ही सर्व कागदपत्रे व्यवस्थित असली पाहिजेत अर्ज करताना कोणतीही चूक झाली नाही पाहिजे तुमचा अर्ज चुकीचा असेल तर हा अर्ज बाद होऊ शकतो त्याच्यामुळे तुम्ही कागदपत्रे नीट तपासून अर्ज करू शकता
ऑनलाइन अर्ज कसा करायचा याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत
तुम्हाला जर सौर ऊर्जा योजनेसाठी जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर सोप्या पद्धतीने करू शकता सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या ज्या भागांमध्ये विद्युत वितरित कंपनी ची संपर्क साधावा त्यानंतर तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात
तुम्ही जर ऑनलाईन अर्ज करत असाल तर तुम्हाला तुमच्या घरची माहिती द्यावी लागेल तुमच्या घरावरचे क्षेत्रफळ व तुमच्या कुटुंबातील संपूर्ण माहिती द्यावी लागेल सर्व प्रकारचे आवश्यक कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावी लागते नंतर तुमचा अर्ज पूर्ण करू शकता तुमचा जर अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला अधिकृत असणाऱ्या कंट्रकदाराकडून फोन येईल
तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमच्या घरी लाईनमन येईल व घरी येऊन तुमच्या छताचे सर्वे करतील छताची परिस्थिती व तुमचा सूर्यप्रकाश कोणत्या दिशेने आहे दिशेची पाहणी करतील आणि आवश्यक असणाऱ्या गोष्टीचे विश्लेषण झाल्यानंतर तुम्हाला सोलर पॅनल कोणत्या मेगाव्हेट क्षमतेचे लागणार आहेत निवडले जातील
तुमचे सोलर पॅनल लावण्याचे काम दोन-तीन दिवसात पूर्ण होईल सोलार पॅनल बॅटरी व इतर आवश्यक असणारे साहित्य तंत्रज्ञानाकडून तुम्हाला बसून दिले जातील त्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती तपासून दिले जाईल व तुमचे कडे सर्व गोष्टी सपोर्ट करतील
दीर्घकालीन असणारे फायदे
सौर ऊर्जा योजनेचे अनेक काळासाठी दीर्घकालीन फायदे आहेत एखादे तुम्ही जर एकदा सोलर पॅनल बसवले तर तुम्हाला 25 वर्षे लाईट बिल येणार नाही तुमचा खर्च भरपूर कमी होईल जर तुम्ही अतिरिक्त वीज निर्माण झाली तर तुम्ही विकता येते व त्यातून तुम्ही वीज निर्माण करता येऊ शकते सोलर पॅनल तुम्हाला अधिक महत्त्वाचे आहे तुम्ही त्याच्यासाठी वर्षातून दोन-तीन वेळा साफसफाई केल्यास पुरेसे असते त्यानंतर तुम्हाला उत्पादनाकडून 25 वर्षांची वारंटी पण दिली जाते त्याच्यामुळे तुम्हाला कोणतीही गोष्ट काळजी करण्यासारखे नाही
सौर ऊर्जा बसवल्यानंतर पर्यावरणाचे संरक्षण होते व त्याचे फायदे जाणून घेऊया सौर ऊर्जाचा वापर तुम्ही पर्यावरण संरक्षित करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे पारंपारिक वीज निर्मितीमध्ये तुम्हाला कोळशाचा वापर जास्त प्रमाणात होत त्याच्यामुळे वायू प्रदूषण होत होते त्याच्यामुळे सरकार करून आता सोलर पॅनल योजना सुरू केली आहे